Saturday, 3 March 2012

MARATHI KAVITA

कुणाला जाणीव ही नसते ,
कुणासाठी कुणीतरी झुरते,
कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
एक फुलपाखरू बागेबाहेरच
फिरते ,
किती त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही प्रमाण असते ,
आपल्यावरूनच विचार करावा,
समोरच्यालाही मन असते ....

No comments:

Post a Comment